रत्नागिरी जिल्हा
From Wikipedia
'रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील कोंकण विभागातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्नागिरीत ९ तालुके आहेत- मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर ,रत्नागिरी, लांजा ,राजापूर प्रमुख पीके- भात, काजू, हापूस आंबे व नारळ
रत्नागिरी जिल्हा लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, पांडुरंग काणे अशा महान लोकांची जन्मभुमी आहे. रत्नागिरीचे हापूस आंबे सुप्रसिध्द आहेत. जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी असते. जिल्ह्याची लोकसंख्या १६,९६,७७७ तर साक्षरता ६६.१३% आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ८,२०८ चौ.कि.मी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे: रत्नागिरी (शहर), गणपतीपुळे, संगमेश्वर, जयगड, गुहागर, चिपळूण, पावंस.
हे सुध्दा पहा
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाहेरील दुवे
![]() |
महाराष्ट्र राज्य |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | नागपूर • अमरावती • चंद्रपूर • ठाणे • मुंबई • नवी मुंबई • पुणे • अहमदनगर • औरंगाबाद • कोल्हापूर • सोलापूर • जळगाव • |