मार्च २६

From Wikipedia

मार्च २६ ८५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८६ वा किंवा लीप वर्षात {{{4}}} वा दिवस असतो.


अनुक्रमणिका

[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी

[संपादन] एकोणविसावे शतक

[संपादन] विसावे शतक

- महान नेते आणि नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले, ज्यामुळे त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व देशमान्य झाले.
  • १९१०
- लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले.

[संपादन] जन्म

[संपादन] विसावे शतक

- सर बर्नार्ड कार्ट्झ (जर्मन-ब्रिटीश वैद्यकशास्त्रज्ञ)

[संपादन] मृत्यू

[संपादन] विसावे शतक

- लक्ष्मीनाथ बेझबरुआ (ज्येष्ठ असमिया साहित्यिक)
- के. के. हेब्बर (नामवंत चित्रकार)
- नवकमल फिरोदिया, (ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती।)
- डॉ. शांतिनाथ देसाई (ज्येष्ठ कन्नड साहित्यिक)
- आनंद शंकर (संगीतकार)

[संपादन] एकविसावे शतक

- जनार्दन हरी पटवर्धन (ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि माजी सनदी अधिकारी)
- डॅनिअल पॅट्रिक मॉयनिहॅन (अमेरिकेतील ज्येष्ठ सिनेटर, भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारा नेता)
- हरेन पांड्या (गुजरातचे माजी मंत्री)(हत्या)
- देविदास सडेकर (ज्येष्ठ पत्रकार)



मार्च २५ - मार्च २७ - मार्च २८ - (मार्च महिना)