चारोळ्या एक कविता प्रकार आहे.
पुसणार नसेल कोणी अश्रु, तर त्या रडण्याला काय अर्थ आहे. डोले भरुन येणार नसतील कोणाचे, तर ते मरण सुद्धा व्यर्थ आहे. .....एक राही
Category: मराठी साहित्य